अक्कलकोट मध्येही महाराष्ट्र बचाओ चा नारा
अक्कलकोट : रुद्रय्या स्वामी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४० हजाराला भिडला असताना. एकट्या मुंबईतला आकडा २५ हजारी ओलांडत आहे. तसेच महाराष्ट्रभर पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत, रुग्ण पळून जात आहेत, दवाखान्यातील बेडची कमतरता वाढली आहे, रुग्णसंख्या दाबण्याचा प्रकार सुरू आहे. राज्यसरकार कडून विशेष पॅकेज, उपाययोजना होताना दिसत नाहीत. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारला विरोधक म्हणून […]